शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

सातारा, 4 जून (हिं.स.) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH50 या

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध – प्रविण दरेकर

सातारा, 24 मे (हिं.स.) – शेतकरी यात्रेला वारी एवढ्यासाठी म्हटले आहे की पांडुरंगाकडे जाताना वारी केली की विश्वास असतो, पांडुरंग पावेल तसाच विश्वास आताचे जे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्या सरकारवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. सदाभाऊ खोत हे घटक पक्ष जरी असले तरी

शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे साताऱ्यातील मनिष गुरवचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण

सातारा, 15 मे (हिं.स.) : पाटण शहरातील मिलींद गुरव हा गेली तीन ते चार वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. अवघ्या दोन ते तीन मार्कांनी त्याच्या पदरी अपयश पडत होते. पण या अपयशाने न खचता तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतच होता. त्याच्या या

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री

सातारा, 13 मे (हिं.स.) – शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

सातारा, 13 मे (हिं.स.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री

पर्यटन जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळख मिळवून देणार – शंभूराज देसाई

सातारा, 1 मे (हिं.स.) – सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या वाढीला मोठा वाव असून पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल

सातारा : राष्ट्रीय लोक अदालतीत 3,615 प्रकरणे निकाली

सातारा, 1 मे (हिं.स.) : जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 3 हजार 615 प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी दिली.लोक अदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा न्यायाधीश