दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरू झालेल्या दाभोळ (ता. दापोली) येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यवस्थापनाकडे केली. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी दाभोळ

महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : राज्यातील यापुढील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार आहोत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिली. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरीत आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त

भाजपा महिला प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या शिल्पा मराठे

रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या सौ. शिल्पाताई धनंजय मराठे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली. या निवडीने रत्नागिरीला प्रदेश स्तरावर मोठी संधी मिळाली आहे.

हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल – मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी, 28 मे, (हिं. स.) : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री

रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी, 18 मे, (हिं. स.) : मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आपल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी दिले. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पाचव्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी, 17 मे, (हिं. स.) : शासन आपल्या दारी, या योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यात हजारो दाखल्यांचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या २५ मे रोजी रत्नागिरीत या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. नागरिकांना प्रलंबित दाखले तातडीने देता यावेत, यासाठी ”शासन आपल्या दारी”

अ. भा. साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीवर कोनकर, देवगोजी

रत्नागिरी, 15 मे, (हिं. स.) : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर आणि लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांची निवड झाली आहे. अ. भा. साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीची बैठक मालगुंड येथे कवी

चिपळूणच्या शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) चिपळूण शहरातील मुरादपूर येथील गुलाब इमारतीमधील रहिवासी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना उपविभागप्रमुख दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय १८) याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे

रत्नागिरीत भाजपच्या प्रयत्नातून रस्त्यांवर मार्गदर्शक पट्टे

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तेथे गतिरोधक व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे